जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ३ जून रोजी आढावा बैठक घेतली. मागील वर्षामध्ये शाळा बंद असून विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन तंत्राचा अवलंब केला. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात २८ जूनपासून होत आहे. विद्यार्थी हा शा ...
आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमध्ये उपलब्ध ४ हजार ५४४ जागांवर केवळ एकाच विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होऊ शकला होता. त्यानंतर तीन दिवसात केवळ ४४ प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आरटीई संकेतस्थळावर अद्यावत करण्यात आ ...
शिक्षणाच्या अल्प सुविधा, विकासाचा अभाव आणि नक्षलवाद या गोष्टींमुळे क्षमता असूनही आदिवासी समाजातील अनेक युवक-युवतींचे वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण काही जण अडचणींवर मात करत लक्ष्य गाठतात. डॉ.कोमल मडावी त्यापैकीच एक. सिर ...