तीन वर्षांचे वेतन प्रत्येकी सरासरी साठ लाख रुपये आणि त्यांना लावलेला प्रत्येकी दहा हजार रुपयाचा दंडही बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करून तोही माफ केला. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविडमुक्त गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वाडी वस्तीवर गट समूहाने सुरू असलेल्या शाळा आता शासनाच्या सूचनांनुसार सोमवार (दि.१३) पासून नियमित सुरू होणार आहेत. यात पहिलीपासून चौथीपर्यंतच्या वर्गांचा समावेश ...
काेंढाळा येथील विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने त्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत असून सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते. ...
विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची राज्याच्या शिक्षण सहसंचालकपदी पदोन्नती झाली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...
कोरोनामुळे राज्यातील पारंपरिक सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालये विद्यार्थ्यांना विविध ऑनलाइन पोर्टल अॅप्लिकेशनचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देत आहेत... ...
एसटीच्या बंदचा सर्वाधिक फटका सध्या विद्यार्थ्यांना बसत आहे. आडमार्गावर असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. या वाहनांमध्ये खचाखच प्रवाशी भरले जातात. ...