नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आपले शिक्षण समाजासाठी आणि देशासाठी उपयोगात आणून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी सिद्ध व्हा, असा संदेश महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षान्त समारोहात दृकश्राव्य माध्यमातू ...
भारताच्या युवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये (CEO) समावेश असलेल्या एडलवाइज एमएफ कंपनीच्या सीईओ राधिका गुप्ता (Edelweiss MF CEO Radhika Gupta) यांच्या यशाची कहाणी खूप रोमांचक आहे. ...
Indian student becomes 'world's top coder' : कलश गुप्ता आयआयटी दिल्लीच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून त्याने ८७ देशांतील तब्बल १ लाख स्पर्धकांवर मात करत टीसीएस कोडविटा-सीझन १० या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...