अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
देऊळगावगाडा (ता. दौंड) केंद्रातील विठ्ठलवाडी प्राथमिक शाळेने आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकाऱ्याच्या माध्यमातून येथील उजाड माळरानावर शिक्षणाची बाग फुलविली आहे. ...
कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या अभियंत्रिकी महाविद्यालयाला (केआयटी) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या राष्ट्रीय मूल्यांकन मंडळाच्या (एनबीए) सातसदस्यीय समितीने भेट दिली. या समितीने शुक्रवार ते रविवारदरम्यान पर्यावरणशास्त्र, अभियांत्रिकी, मे ...
डिप्लोमा इंजिनीअरिंग उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीकरिता थेट प्रवेश दिला जातो. या वर्षी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून... ...
अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची ...
मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक नारायणराव पवार यांच्या निधनाने या क्षेत्रातील त्यागी व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. ...
माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी माध्यमातील सौरभ मोजाड हा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. सौरभसह माध्यमिक विभागातील पाच व इंग्रजी माध्यमातील आठ अशा एकूण तेरा विद्यार्थ ...