नाशिक जिल्ह्णातील नांदगाव व मालेगाव तालुक्यात यावर्षी पावसाने पुन्हा ओढ दिल्याने दोन्ही तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थित निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच टॅँकर सुरू झाले आहेत. त्यामुळे दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर करावेत, अशी मागणी ज ...
भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरण कोरडे पडल्याने शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
चाळीसगाव तालुक्यातील आडगाव परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट गडद होत चालले असून चारा पाण्याअभावी गावातील शेतकºयांनी दहा बैलजोड्या विकल्याची घटना घडली आहे. ...