पाळे खुर्द : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये कळवण या आदिवासी तालुक्याचा समावेश न केल्याने कळवण तालुक्यातील जनतेत व आदिवासी बांधवांमध्ये नाराजी पसरली असून, पाऊस उशिरा झाल्याने पीक येणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक ...
जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी मंत्री फिरकलेलेच नाहीत. जे मंत्र्यांचे दौरे झाले ते कार्यक्रमांसाठीच झालेले असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ...
लातूर जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ शेतकऱ्यांना हेक्टरी ५९ हजारांची मदत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने निटूर येथे सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ ...
परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यानंतर राज्यामध्ये दुष्काळाची ओरड वाढत चालली असून, प्रशासनानेही या संदर्भात चाचपणी करून दुष्काळाची कळ सोसणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांची यादी जाहीर केली आहे़ त्यात परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश असल्याने या तालुक ...