गत पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूजलपातळी खालावली असून परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मरखेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून ...
नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात होळीनंतर उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तर काही विहिरींनी तळ गाठल्याचे चित्र दिसत आहे. सद्यस्थितीत अनेक विहिरींना तळ गाठल्याने वाड्या-वस्त्य ...
जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थिती अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी स्थायी समितीच्या सभेत घेतला. परंतु, सदस्यांसह सभापतींनी सभेला दांडी मारल्याने गणपूर्ती अभावी सभा तहकूब क ...