टँकरचे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचते की, नाही हे पाहण्यासाठी आता जीपीएस प्रणालीसह तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना आठवड्यातून तीन वेळेस टँकरच्या फेऱ्यांची तपासणी करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले आहेत. ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील फळबागा वाचविण्यासाठी पैसे देऊन टँकरने पाणीपुरवठा करून बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
२०१४ लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराला मत मागण्यासाठी जात असताना नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या रोषाला समोर जावे लागत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात १५ दिवसांतून एकदा पाणी येते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर जाऊन पाणी आणावे ...
प्रत्येक गावात पिण्यासाठी टँकरने पाणी, जनावरांना चारा,पाणी व हाताला काम या गोष्टी येत्या आठ दिवसात केल्या तरच आम्ही मतदान करण्याचा विचार करु, असा निर्धार पं. स. सदस्य अॅड. राहुल सुभाष सावंत यांनी व्यक्त केला. ...