लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

बीडमध्ये दोनशे हेक्टरवरील डाळिंबाच्या बागा वाळल्या; केळी, आंब्याच्या बागांत तीच परिस्थिती - Marathi News |  Two hundred hectares of pomegranate grapes are made in Beed; The same situation in banana, mango garden | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये दोनशे हेक्टरवरील डाळिंबाच्या बागा वाळल्या; केळी, आंब्याच्या बागांत तीच परिस्थिती

आईच्या नावे असलेल्या साडेनऊ एकरपैकी एक एकर क्षेत्रात डाळिंबाची पाच वर्षापूर्वी लागवड केली. ...

अहमदनगरला जुन्याच निविदा नव्या दराने, बीडला फेरनिविदा - Marathi News | Ahmednagar gets old tender at new rate, bid for reimbursement | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरला जुन्याच निविदा नव्या दराने, बीडला फेरनिविदा

नगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकर पुरवठ्यातील अनियमितता ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणलीच. मात्र, टँकरच्या निविदेपासूनच संशयकल्लोळ आहे. ...

दुष्काळाची झळ लोकप्रतिनिधींना कधी जाणवणार? - Marathi News | Drought relief people will ever feel? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळाची झळ लोकप्रतिनिधींना कधी जाणवणार?

यंदा पाणीटंचाईच नव्हे, तर एकूणच दुष्काळी स्थितीने ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. शेत-शिवार पडून आहे व जनावरेही सोडून देण्याची वेळ आली आहे. परंतु यावर उपायासाठी ज्यांनी झगडावे, शासनाकडे पाठपुरावा करावा ते लोकप्रतिनिधी अजूनही निवडणुकीच्या गुंत्या ...

सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’ - Marathi News | Congress has 'drought-weapons' to encircle Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’

राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्क ...

ना चारा ना पाणी; दुष्काळ कळांनी जीव कासावीस... - Marathi News | No fodder no water; Drought famine creates life ... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ना चारा ना पाणी; दुष्काळ कळांनी जीव कासावीस...

गेल्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात ६४ टक्के तर उस्मानाबादमध्ये ५७ टक्के पाऊस झाला होता. ...

शेततळ्यांचे गाव मिर्झापूर; जलसंधारणातून मिळाले शाश्वत पाणी - Marathi News | agriculture lake's village Mirzapur; Sustainable water received from water conservation at Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेततळ्यांचे गाव मिर्झापूर; जलसंधारणातून मिळाले शाश्वत पाणी

. जिल्ह्यात प्रकल्प कोरडे पडले असताना अजूनही मिर्झापूर येथील शेतीला पाणी उपलब्ध आहे. ...

जलसंधारणातून कोरेगाव बनले पाणीदार; लोकसहभागातून केली ५० लाखांची कामे  - Marathi News | Water conservation made Koregaon full of water; 50 lakhs works done through public participation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जलसंधारणातून कोरेगाव बनले पाणीदार; लोकसहभागातून केली ५० लाखांची कामे 

कामे लोकसहभागातून केल्याने येथे पावसाळ्यातील पाणी टिकवून ठेवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे़ ...

२५० शेततळ्यांच्या टँकरमुक्त नंदापूरात दुष्काळातही फुलवली द्राक्ष, डाळिंबांची बाग - Marathi News | 250 agriculture lake's Nandapur village is free of water tanker at Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२५० शेततळ्यांच्या टँकरमुक्त नंदापूरात दुष्काळातही फुलवली द्राक्ष, डाळिंबांची बाग

या शिवारात सध्या ६५० एकरवर द्राक्ष, ५० एकरवर सीताफळ, ५० एकरवर डाळिंब बागा फुललेल्या आहेत. ...