लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

बेरोजगारांची खदखद; विद्यार्थ्यांचे औरंगाबादमध्ये ‘अभ्यास चालु ठेवा’ आंदोलन, प्रमाणपत्रांची केली होळी  - Marathi News | Unemployed people; certificates Holi celebrates the students' at agitation of 'study continue' in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेरोजगारांची खदखद; विद्यार्थ्यांचे औरंगाबादमध्ये ‘अभ्यास चालु ठेवा’ आंदोलन, प्रमाणपत्रांची केली होळी 

चार..पाच वर्ष झाले स्पर्धा परीक्षांचा तयारी सुरू आहे. आता जागा निघतील. नंतर निघतील. या आशेवर अभ्यास सुरूच आहे. परंतु जागा काढण्याऐवजी बंदी घालण्यात येत आहे. चालु वर्षात एकही जागा निघणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

राज्य सरकारच्या नोकरीविषयक धोरणांविरोधात विद्यार्थ्यांनी केली प्रमाणपत्राची होळी - Marathi News | Students of Holi celebrate the authenticity of the state government's employment policies | Latest chhatrapati-sambhajinagar Videos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य सरकारच्या नोकरीविषयक धोरणांविरोधात विद्यार्थ्यांनी केली प्रमाणपत्राची होळी

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्य सरकारच्या नोकरीविषयक धोरणाचा निषेध करत विद्यार्थ्यांनी 'अभ्यास चालू ठेवा' आंदोलन करत ... ...

कुलगुरू बी. ए. चोपडे यांची पदवी हरवली; बेगमपुरा पोलीस घेत आहेत शोध - Marathi News | Vice Chancellor B. A. Chopde's degree certificate was lost; Begampura police are in search | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरू बी. ए. चोपडे यांची पदवी हरवली; बेगमपुरा पोलीस घेत आहेत शोध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची पदवी विद्यापीठ परिसरातुन हरवली आहे. याविषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस कुलगुरूंच्या हरवलेल्या पदवीचा शोध घेत आहेत. ...

संशोधकांच्या आठशे जागांसाठी चार हजार इच्छुक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्थिती - Marathi News | Four thousand interested for eight hundred seats of researchers in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संशोधकांच्या आठशे जागांसाठी चार हजार इच्छुक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्थिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पेट-४ च्या परीक्षेत पात्र उमेदवारांकडून संशोधन आराखडे मागविण्यात आले आहेत. विविध विद्याशाखांमधून तब्बल ३,९३० विद्यार्थ्यांनी संशोधन आराखडे सादर केले. मात्र सर्व विषयांमध्ये मिळून केवळ ८६६ जागा उपलब्ध आहेत. याम ...

औरंगाबादमध्ये सीएचबी प्राध्यापकांचे पगार दोन वर्षांपासून ‘पेंडिंग’; महाविद्यालयांच्या दुर्लक्षाने साडेतीन कोटी रुपयांचे थकले बिल  - Marathi News | CHB teachers' salary in Aurangabad for two years' pending ' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये सीएचबी प्राध्यापकांचे पगार दोन वर्षांपासून ‘पेंडिंग’; महाविद्यालयांच्या दुर्लक्षाने साडेतीन कोटी रुपयांचे थकले बिल 

अनुदानित महाविद्यालयातील पूर्ण वेळ प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांचे महिन्याचे पगार होण्यास उशीर होताच सर्वत्र गोंधळ केला जातो. मात्र त्याच महाविद्यालयात तासिका तत्त्वावर गुजराण करणार्‍या प्राध्यापकांचे पगार तब्बल दोन वर्षांपासून झालेले नसल्या ...

बनारस विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 'मराठी माणूस', औरंगाबाद ते काशीपर्यंत चर्चा - Marathi News | Discussion from 'Marathi Manash', Aurangabad to Kashi, as Vice Chancellor of Banaras University | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनारस विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 'मराठी माणूस', औरंगाबाद ते काशीपर्यंत चर्चा

बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेले चोपडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दीड वर्षच राहिलेला असताना त्यांना ही संधी मिळाली आहे. ...

७० च्या दशकानंतर चळवळी अस्तित्वहीन होत गेल्याने राज्यसंस्था निरंकुश - प्रकाश पवार   - Marathi News | After the decade of 70s, the movement has become uninterrupted due to the statehood autocracy - Prakash Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७० च्या दशकानंतर चळवळी अस्तित्वहीन होत गेल्याने राज्यसंस्था निरंकुश - प्रकाश पवार  

भारतात १८१८ साली अस्तीत्वात आलेल्या राज्यसंस्थेवर तेव्हापासून ते १९७० पर्यंत चळवळींनी अंकुश ठेवला होता. चळवळींच्या धोरणांवर राज्य संस्था निर्णय घेत होती. मात्र ७० च्या दशकानंतर चळवळी अस्तित्वहीन होत गेल्या. याचा परिणाम राज्यसंस्था निरंकुश सत्ताधिश झा ...

सरकारकडे गोशाळेसाठी निधी आहे मात्र कर्मचा-यांच्या पगारासाठी नाही; पी. साईनाथ यांची जोरदार टीका  - Marathi News | The government has a fund for the goshala but not for the salaries of the employees;Vigorous criticism of P. Sainath | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारकडे गोशाळेसाठी निधी आहे मात्र कर्मचा-यांच्या पगारासाठी नाही; पी. साईनाथ यांची जोरदार टीका 

सरकारकडे शांतीनिकेतन या विद्यापीठात गोशाळा सुरु करण्यासाठी निधी आहे मात्र त्याच विद्यापिठातील कर्मचा-यांच्या पगारासाठी नाही अशी टीका जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रम ...