उघड्यावर राहणाऱ्या दोन व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीने गारठून मृत्यू झाला. सीताबर्डी आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना आज सकाळी उघडकीस आल्या. ...
कडाक्याची थंडी, त्यातच घराला लागलेली आग, त्या आगीतून झोपेतून जागे होत घराबाहेर पडणे शक्य न झाल्याने तसेच त्यांना घराबाहेर काढणे नागरिकांना शक्य न झाल्याने वृद्ध दाम्पत्याचा आत होरपळून मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर, त्यांच्या सात बकऱ्याही मृत्यूमुखी पडल ...
राजापूर : तालुक्यातील सोमठाण जोश येथील भारतीय सैन्य दलातील मेजर नवनाथ कारभारी आगवन (४३) यांचे पुणे येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी (दि.२९) सोमठाण जोश येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या ...
हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ...
हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ...
घराच्या हॉलमध्ये आग पसरली होती आणि धुराचे लोट येत होते... सर्व धूसर दिसत होते, मात्र त्याही परिस्थितीत वॉकर घेऊन एक-एक पाऊल टाकत मृत्यूच्या दाढेतून जीव वाचविण्यासाठी आई धडपडत होती ...
तालुक्यातील बेलगाव येथे पाहुणा म्हणून आलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी गावाशेजारच्या नाल्यात पुरलेल्या स्थितीत आढळून आला. सुरेश सोनसाय धुर्वे (२५) रा. बोगाटोला पो. कोटरा ता. कोरची असे मृतकाचे नाव आहे. ...