उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात होत असलेल्या गाईंच्या मृत्यूंमुळे खळबळ उडाली आहे. जिह्ल्यात गेल्या दोन दिवसांत 100 हून अधिक गाईंचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...
मनमाड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन बेवारस इसमांचे मृतदेह रविवारी आढळून आले आहे. सध्या परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, या दोघांचा थंडीमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ...
मुंबई-आग्रा महामार्ग द्वारकेकडून अमृतधामकडे राहत्या घरी दुचाकीवरून जाताना अशोकसिंग धनसिंग राजपूत (६८, रा. अमृतधाम) यांचा गतिरोधक ओलांडत असताना तोल गेला. यावेळी ते दुचाकीवरून (एमएच १५, ईयू ५५०६) रस्त्यावर कोसळले. ...
टेहरेकडून सोयगावकडे जाणाऱ्या कारने बायपास जवळ धडक दिल्याने पोपट पांडुरंग पांढरे (५८), रा. टेहरे हे ठार झाले. या प्रकरणी छावणी पोलिसांत कारचालक रवींद्र शिवाजी अहिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...