औरंगाबाद - नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हलने पाठीमागून जोरदारची धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. ...
आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 69 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
विवाह होवून अवघे पाच दिवस उलटलेले असतानाच वराचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिडकोत घडली. या घटनेने नववधूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...
आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
पिंपळे गुरव येथे नदीपात्रालगत शिवमंदिरासमोर सभामंडप उभारणीचे दगडी काम सुरू असताना, अचानक बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडून तीन मजुरांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले होते. ...
तालुक्यातील दोन ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटना ढेकणमोहा व काकडहिरा येथे घडल्या. दुचाकी घसरल्याने तरुणाचा तर रिक्षाने धडक दिल्याने उपचार घेताना एका वृद्धाचा मृत्यू झाला. ...