जोडमोहा येथील वेल्डींग व्यावसायिक बाबाराव वानखडे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी रविवारी कुटुंबातील सदस्य तसेच मुली, जावई कोटेश्वर येथे गेले होते. मात्र तेथून गावाकडे परत येताना त्यांचे वाहन दरीत कोसळले. यात एकट्या जोडमोहा गाव ...
घराच्या छताला भेगा पडून गळतीही लागलेली असल्याची बाब निदर्शनास आणूनही इमारतीचा मालक तथा बिल्डर रजनीकांत पाठारे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फ्लोअरिंगचे बेकायदेशीरपणे काम केले. यातूनच छत कमकुवत झाल्याने बबलू भरत घोष (५३) यांच ...
विविध सांगितिक कार्यक्रमाचे संकल्पक व ज्येष्ठ भावगीत गायक व डोंबिवली चतुरंगचे प्रमुख कार्यकर्ते विनायक जोशी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज निधन झाले. ...
पुरोगामी महाराष्ट्रातील महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील ‘निर्भया’चा नाहक जीव गेला. भर दिवसा, भर चौकात ‘भारत की बेटी’ अमानुषपणे जाळली गेली. आता तिच्या अश्रूंना न्याय कधी मिळेल हा प्रश्नच आहे. ...