मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून मंगळवारी (दि.१२ मे) सकाळी सहा वाजता दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. २०० क्युसेकने पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे डाव्या कालव्याखालील अडीच हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ...
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सोमवार (दि़ ११) पासून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय नगर येथील बैठकीत झाला असून, पाण्याचे योग्य आणि काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केल्या़. ...
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय रविवारी (दि.१० मे) दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. ...
मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखालील आवर्तन ४७ व्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यत साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ऊस लागवडीमुळे पाण्याचा वापर वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी सदोष चा-यामुळे सर्वत ...
जामखेड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरपरिषदेने पाच वीजपंप बसवून खड्ड्यातील पाणी उपसा सुरू केला आहे. यामुळे शहर व वाड्यावस्तीसाठी १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होईल. ...