सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असून पश्चिमेकडे कोयनेला ५, नवजा ११ आणि महाबळेश्वरला १५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेत ९७.६१ टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयना धरणात १०५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १४ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, राधानगरीतून १४०० तर; अलमट्टीतून १,२३,७९७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. ...
एमएमआरडीएने जुलैमध्ये झालेल्या आपल्या १४९व्या बैठकीत या २५९ कोटी १८ लाख रुपयांसह खासगी जमीन घेण्यासाठी अतिरिक्त १०० कोटी असे एकूण ३५९ कोटी १८ लाख रुपये देण्यास मान्यता दिली. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने उजव्या कालव्यातील लाभक्षेत्राला पूर पाण्याचा फायदा व्हावा म्हणून बुधवारी (दि.२६) कालव्याला पाणी सोडण्यात आले. ...
श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ७० गावांना वरदान ठरणारे घोड धरण सोमवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाले. धरणाचे दोन दरवाजे उघडून घोड नदीपात्रात ८५० तर दोन्ही कालव्यांना प्रत्येकी २०० क्युसेकने पाणी सोडले आहे. ...
वर्धा जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या बोरधरण येथील जलाशय तब्बल १० वर्षानंतर शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून जलाशयाच्या तीन दारांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे. ...
मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने मुळा धरणात रविवारी (२३ आॅगस्ट) संध्याकाळी २२ हजार ८१२ दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद झाली आहे. यामुळे धरण ८८ टक्के भरले आहे. दरम्यान धरणातून नदीपात्रातून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभ ...