आठवड्यातील दोन दिवसांच्या मुसळधार व समाधानकारक पावसाने कात्यायनी टेकड्यात उगम पावलेल्या जयंती नदीसह तलावाचे मुख्य जलस्तोत्र असणारे सातही नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने शुक्रवारी सकाळी कळंबा तलावाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणीपातळी ...
ठाणे : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या दरम्यान रात्रभरातील वीजेच्या धक्याच्या दुर्घटनेत अंबरनाथसह ठाण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. तर काही ... ...
राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्राचे सौंदर्य कमी अन् समस्या अधिक अशी अवस्था झाली. ‘लोकमत’ने गत दीड दशकांत हा ऐतिहासिक जलस्थापत्य नमुना केंद्रस्थानी आणत लक्ष वेधले. ...