कधी-अधिक पर्यन्य, पावसातील खंड, वाढणारे तापमान, अतिवृष्टी तर कधी दुष्काळ आदी परिस्थितीत शाश्वत उत्पादन देणारे वाण, तंत्रज्ञान निर्मिती करण्याची गरज आहे. ...
नत्र, स्फुरद व पालाश ही पिकांना आवश्यक असलेली मुख्य अन्नद्रव्ये असून प्रत्येक अन्नद्रव्याची पीक वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत पिकास त्याचा विकास तसेच उत्पादन वाढीसाठी गरज असते. ...
घराघरात फोडणीसाठी वापरला जाणारा जिऱ्याला आता चांगला भाव मिळण्याची चिन्हे आहेत. पावसाळी वातावरणामुळे जिऱ्याचे उत्पादन मर्यादित झाले असून जिऱ्याचा ... ...
सारथी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), तळेगाव दाभाडे, पुणे येथे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटाचे उच्च कृषी तंत्रज्ञानावर अधारित निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पात्रता धारक शेतकर ...
अनुदानापासून अपात्र राहणाऱ्या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून, याबाबत कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांना निर्देश देत अपात्र शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याची कार्यवाही करण ...
सदर कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या पाचही तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी रानभाज्या मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी उपलब्ध केल्या होत्या. ...