सोयाबीनचे २०१८-१९ पासून भाव वाढू लागल्याने पुढील तीन वर्षे महाराष्ट्रात या पिकाखालील लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली. शिवाय, अधिकाधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने राज्याच्या विविध भागांत बिगर हंगामी लागवड विशेषतः उन्हाळी लागवड २०२२-२३ पर्यंत मोठ्या प् ...
सूर्यफूल या तेलबिया वर्गातील पिकाचे उत्पादन रब्बी तसेच उन्हाळी हंगामात शक्य आहे. पाण्याची व्यवस्था असलेल्या क्षेत्रावर सूर्यफूल लागवड करता येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जिल्ह्यातील हवामानानुसार सूर्यफुलामध्ये एकूण नऊ जाती प्रमाणित ...
नेहमीच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होतो आहे. विशेष करून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यावर उपाय म्हणून नवीन वर्षात 'मागेल त्याला शेततळे योजना' हा अभिनव कृषी उपक्रम अधिक प्रभावीपणे र ...
सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी पुढील चार ते पाच दिवसांत २२ ते २३ जानेवारीदरम्यान मृतसाठ्यात जाणार आहे. गतवर्षीचा तुलनेत यंदा उजनी चार महिने अगोदर मृतसाठ्यात जाणार आहे. त्यामुळे शेतीसाठी पुढचे सहा महिने अडचणीचे ठरणार आहेत. ...
महाराष्ट्रात ऊस हे महत्वाचे पिक असून दिवसेंदिवस उसाच्या उत्पादनात घट होत आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणापैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे प्रमुख कारण आहे. खोडवा पिकाची जोपासना, पाचट अच्छादन या आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत ...
'फुले सुवर्ण' ही जात भुरी रोगास प्रतिकारक्षम, उभट वाढणारी, न लोळणारी अशी आहे. लांब अंतरावर वरच्या भागात शेंगा लागणारी आणि एकाच वेळेस शेंगा पक्वतेला येत असल्याने मशीनद्वारा काढणीस योग्य ठरणारी आहे. खरीप हंगामात या जातीपासून सरासरी उत्पन्न दहा क्विंटल ...
आष्टा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भूपाल घसघसे यांनी ३९ गुंठ्यात ९४ टन इतके विक्रमी ऊस उत्पादन घेतले. बाळासाहेब घसघसे यांची आष्टा दुधगाव मार्गावर खडकाळ जमीन आहे या जमिनीत घसघसे यांनी जून २०२२ मध्ये उभी आडवी नांगरट करून चार फूट सरीवर को ८६०३२ या उस ...