प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील १९ हजार २०१ पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी सुमारे २३ हजार ५४० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. पीक कर्ज न घेणाºया शेतकऱ्यांनी सुध्दा विमा काढला आहे. त्यामुळे विम्याचे क्षेत्र पुन्हा दो ...
प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून चालू खरीप हंगामात २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २० लाख ६२ हजार ७७६ शेतकऱ्यांनी ७ लाख २१ हजार ९०२ क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे़ ...
शासनाने विम्यातून सोयाबीन आणि कपाशी या मुख्य पिकांना वगळले. या दोन्ही पिकांचा पीक विम्यात समावेश करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. ...
विमा कंपनीने तांत्रिक कारण सांगून परभणी तालुक्यातील ५६ गावांतील ३ हजार ७०० शेतकऱ्यांना नाकारलेला विमा शिवसेनेच्या मुंबईतील मोर्चामुळे पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचे लेखी आश्वासन भारती एक्सा कंपनीने दिले असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील या ...