प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून या कालावधीत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका व आपले सरकार केंद्रांनी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांचा पीकविमा भरुन घेण्याचे निर्देश ...
गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे. ...
वाशिम : तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा भरण्यास व्यत्यय निर्माण झाल्याच्या पृष्ठभूमीवर शासनाने खरिप हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
: वर्षभरापासून सुरु असलेला कर्जमाफीचा घोळ, बोंडअळीचे अनुदान मिळण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे शेतकरी बांधव मेटाकुटीला आलेला असतांनाच आता सर्व्हर डाऊनमुळे पीकविमा भरण्यासाठी मोठी फरपट होत असल्याने सरकारने शेतकऱ्यांची कसोटी घेऊ नये नसता शेतकरी ...