Amravati : प्रेमसंबंधात ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीसह चार जणांमुळे त्रस्त झालेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी प्रेयसीसह चार लोकांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सध्याचे वातावरण केवळ राजकीय नाही, तर सामाजिकदृष्ट्याही अस्थिर आहे. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात शांतता आणि सलोखा अत्यावश्यक असतो. पण आज राजकीय मतभेद सामाजिक द्वेषात रूपांतरित होत आहेत. ...
Nagpur : सबकुछ ऑनलाइनच्या युगात अनेकांना वेळेत मूल न होणे या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे इंटरनेटवर आंबटशौकिनांचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून जाळे रचत आहे. ...
Bhandara : लाखांदूर तालुक्यातील विरली (बु.) आणि त्यानंतर आथली येथील खून प्रकरणानंतर आता विरली (खुर्द) येथे एका इसमाच्या संशयास्पद मृत्यूमुळे तालुक्यात विविध चर्चाना उधाण आले आहे. ८ नोव्हेंबरला गावातीलच काही लोकांनी बुद्धीमान याला मारहाण केल्याची चर्च ...