बाजरी हे पीक कमी कालावधीत तयार होते आणि ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देऊन घेता येते. उन्हाळ्यात पिकास भरपूर सूर्यप्रकाश, वेळेवर आणि गरजेनुसार पाणी सिंचन कीड-रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य आणि चारा उत्पादन जास्त मिळते. उन्हाळ्यात दुभत्या तसेच इतर ...
गाय कमी दूध देते, प्रत्येक वेताला नराचीचं पैदास होते, अनेकदा भरवून देखील गाय गाभ राहत नाही, वासरांची वाढ होत नाही, गाय दिवसभर चारा खाते तरीही निरोगी दिसत नाही अशा कित्येक अडचणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज येत असतात. ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये विकसित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला प्रकल्पास व ॲपला आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रथम क्रमां ...
दूध व्यवसायातून दर दहा दिवसांनी जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात ८३ कोटी ८० लाख रुपये जातात. दुधाच्या विक्रीतून हे पैसे मिळतात. त्याचबरोबर ‘गोकुळ’ने आता अनुदानावर गॅस प्लॅन्ट देण्यास सुरुवात केली आहे. ...
पशुपालक घरगुती क्षेत्रात मक्याचे उत्पन्न घेताना दिसत आहे. मुरघास चाऱ्यासाठी शेतकरी आपले मक्याचे उभे पिकच विक्री करीत आहे. ग्रामीण भागामध्ये मुरघास तयार करण्यासाठीचे मशीन, ट्रॅक्टरचा संपूर्ण सेटच अनेक जणांनी विकत घेतला आहे. मुरघास तयार करण्याचा व्यवसा ...
पशुपालनातील प्रमुख अडचण म्हणजे गाई, म्हशी माजावर न येणे आणि माजावर आल्यानंतर वारंवार उलटणे. पशुतज्ज्ञ गाई, म्हशींच्या प्रजनन संस्थेची तपासणी हाताने करत असतो, परंतु त्यास काही मर्यादा आहेत. यासाठी अल्ट्रासोनोग्राफी यंत्राचा वापर करून कमीतकमी दिवसात अच ...
पशुपालन करताना अनेक समस्या येतात ज्यामुळे पशुपालकांचे भरपूर आर्थिक नुकसान होते जसे दगडी, स्तनदाह, गोचीड ताप, समतोल आहार न मिळणे आणि प्रजनच्या येणाऱ्या समस्या. यातील प्रजानाची समस्या ज्यामुळे जगभरात २६% आर्थिक नुकसान हे पशुपालकांचे होते. ...
केंद्र सरकारने माणसाप्रमाणे जनावरांची ओळख निर्माण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, जनावरे खरेदी-विक्रीची माहितीसह प्रवर्ग, जात आदी माहिती एकत्रित होणार आहे. 'भारत पशू' अॅपद्वारे ही माहिती जिल्हा परिषद व 'गोकुळ' ...