विश्लेषण : ‘अस्मानी’ संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाचेच्या माध्यमातून ‘सुलतानी’ छळवणूक होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे़ ...
मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या नावाखाली दोन हजार रुपयांचा घोटाला झाल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. ...
अनेक गावांमध्ये एकाच शेतक-यांची नावे अनेक वेळा टाकून त्यांच्या नावे जास्तीची अनुदान रक्कम जमा करुन त्यामधून संबंधित गावातील तलाठ्यांनी पैसे लाटल्याचे प्रकार पुढे आले आहे. ...
शहरातील महानगरपालिकेच्या विविध ओपन स्पेसच्या जागांवर खाजगी व्यक्तींनी गेल्या अनेक वर्षांपासून कब्जा केला असताना संबंधित अतिक्रमणे हटविण्याबाबत प्रशासनाकडूनच चालढकल केली जात आहे़ शिवाय या अतिक्रमणांना मनपातील लोकप्रतिनिधीच अभय देत असल्याचेही पहावयास म ...