केंद्र सरकारने आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण २०११ मधील कुटुंबाना पाच लाख रुपयांपर्यंत देशातील मान्यताप्राप्त रुग ...
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील ५७ वर्षीय कोरोनाबाधित आरोग्य कर्मचाºयाचा मृत्यू झाला. ते चामोर्शी तालुक्यात एमपीडब्लू म्हणून कार्यरत होते. ५६ जण कोरोनामुक्तही झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ...
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर २०२० पासून सुरू केली आहे. नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यातील सर्व भागात प्रशासनाच्यावतीने २५८ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य सेवक ...
कोरोना विषाणूमुळे होणारा कोविड १९ हा आजार संपूर्ण जगात पसरला आहे. त्याने महामारीचे स्वरूप धारण केले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या ७९-८० टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नसली तरी इतरांना संसर्ग होत असतो. त्यांच्यातही लक्षणे वाढू शकतात. शरीरक्रियेत ...
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांमध्ये चार कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये चंद्रपुरातील सरकार नगर येथील ८९ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ६ सप्टेंबरला क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू ...
जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत एकंदर सात हजार ३८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सहा हजार २५ नागरिकांनी कोरोनाला हरवून रुग्णालयातून सुटी मिळविली. सध्या ५४७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ७३३ जणांना ठेवण्यात आले आहे. वसंत ...
तहसीलदार सुनील सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार हे यंत्रणाप्रमुख फ्रंटफुटवर येऊन कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र, या लढ्यात लोकसहभाग मिळत नसल्याने कोरोनाचा समूह संसर्ग तालुक्यात वाढीस ल ...