संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
देशातील काही राज्यांकडून सरसकट सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याची मागणी केली जात आहे. पण केंद्र सरकारकडून त्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. यामागचं नेमकं कारण काय आहे? ...
saurav ganguly: कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला मोठ्या बदलांना सामोरं जावं लागलं आहे. क्रीडा क्षेत्रालाही याची झळ बसली. प्रत्येक खेळात काहीतरी बदल करावे लागले आहेत आणि सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे 'बायो बबल'चे निर्बंध. ...
महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते. ...