संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News : या आजारावर मात करण्यासाठी व शरीरात प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी दररोज लिंबू, संत्री, मोसंबी ही फळे खाण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देतात. ...
CoronaVirus Lockdown : राज्य सरकारने कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. ...
कोविड बाधित मात्र लक्षणं नसलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात येते.मात्र लक्षणे नसलेले काही रुग्ण मोठ्या रुग्णालयातील खाटा अडकून ठेवत असल्याने गरजू रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. ...
CoronaVirus in Maharashtra: राज्यात आज दिवसभरात 53,005 रुग्ण बरे झाले आहेत. तर 309 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33,43,951 झाली आहे. ...
CM Uddhav Thackeray talk on lockdown in Maharashtra meeting: आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...
CoronaVirus in Thane: उल्हासनगरमध्ये २१२ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या १५ हजार ७९८ झाली. तर, ३८५ मृतांची नोंद आहे. भिवंडीला १११ बाधीतसह दोघांचा मृत्यू आहे. आता बाधीत आठ हजार ६०५ असून मृतांची संख्या ३७२ आहे. मीरा भाईं ...