संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
शहरातील सर्व क्रीडांगणे, उद्याने, जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे, ...
पाळीव प्राण्यांवर व त्यांच्या दुधावर कोरोनाचा थेट कोणता प्रभाव होतो का? किंवा दुधाळ जनावरांच्या माध्यमातून जंतूंचा प्रसार शक्य आहे का? याविषयीचे संशोधनासाठी आर्वी येथील गौतीर्थ गौसंगोपन व संशोधन केंद्राचे संस्थापक शैलेश अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आह ...
आर्वी येथील कोरोना उपाय योजनांची पाहणी करून येत असताना ३४ कामगार बालाघाट येथे जाण्यासाठी पायी निघाल्याचे जिल्हाधिकारी यांना दिसताच त्यांनी कामगारांना समजावून सांगितले व रोखून धरले. ...