संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आधुनिक युगातही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. तरुण पिढीमार्फत आॅनलाईन पद्धतीने वस्तू घरी मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही संचारबंदीत आता कंपन्यांचे व्यवहार बंद पडले आहेत. कुरिअर सेवाही ठप्प आहे. बाजार व सर्व प्रकारचे व्यवह ...
शेतकऱ्यांना यंदा सुरुवातीपासून पावसाने अडचणीत आणले आहे. पुन्हा त्यात बदलत्या हवामानाचा फटका, धुके, अवकाळी पाऊस आणि आता कोरोना विषाणूचा झटका बसल्याने शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे ...
सजग नागरिकांमुळे संसर्ग टाळता येतोय-- शहरातील आणि उपनगरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. अनेक नोकरदार या सोसायट्यांमध्ये राहत असल्याने त्यांनी आपल्यासाठी स्वयंघोषित आचारसंहिता लावून त्याचे पालन करत आहेत. ...
‘फिरल्यानं काय होतंय’ ही मानसिकता त्यांना अडचणीत आणू शकते. पोलिसांनी अशा नागरिकांना फटकारले आणि घरी जाण्याचा सल्ला दिला. सकाळी फिरायला गेलेल्या, तसेच सायकलिंग करणा-या नागरिकांना त्यांची नावे, काय करतात, कोठे राहता हे विचारून त्यांचे उपहासात्मक व्हिडि ...