संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सध्या राज्यामध्ये सर्वत्र पोलिसांना दैनंदिन कामकाज, गुन्ह्यांचा तपास, आरोपपत्र तयार करण्यापासून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आणि जमावबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे काम करावे लागत आहे.. ...
जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी अशा दोन विभागांमध्ये नागरिकांकडून आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यासाठी २ ते ६ एप्रिल दरम्यान ही मोहीम राबविली जात आहे. अमरावती महानगरात गुरुवारी १४ पथकांद्वारे केलेल्या तपासणीत सुमारे आठ हजार नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्यात. ...
सदर रुग्णावर प्राथमिक इलाज करणारे डॉक्टर सोहेल बारी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, छातीत जडपणा आणि वेदना असल्याच्या तक्रारीसह हा रुग्ण १ एप्रिल रोजी सकाळी बेस्ट हॉस्पिटल येथे दाखल झाला. त्याचे इसीजी आणि एक्स-रे काढले गेले. त्याला बॅक्टेरियल न् ...
राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे कर्तव्य असल्याचे सांगून त्यांच्या नेतृत्वातील कार्यरत विदर्भ किसान मजदूर काँग्रेस (इंटक) प्रणित संघटनेतर्फे २ लाख व नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखालील दी एज्युकेशन अॅण्ड कल्चरल सोसायटी चंद्रपूरतर्फे एक लाख व ...
नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. ते सर्व नागरिक तपासणीअंती निगेटीव्ह निघाले आहेत. सोबतच त्यांना दिल्ली सोडून १४ दिवसांवर कालावधी झाला आहे. मात्र, त्यांना पुढ ...
कोरोनाचा प्रसार सद्य:स्थितीत केवळ शहरापुरताच मर्यादित आहे. मात्र योग्य खबरदारी घेतली नाही तर हा विषाणू दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक आरोग्याबाबत फारसे जागरूक नाही. त्यामुळे या विषाणूचा प ...
केंद्र शासनाने २४ मार्चपासून लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केली आहे. बहुतांश नागरिक संचारबंदीचे पालन करीत आहेत. मात्र काही नागरिक अनावश्यक शहरात फिरत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी या वाहनचालकांवर प्रतिबंध घालण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र हा प्रय ...