संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये, मॉल, खासगी कार्यालये बंद ठेवणे, एक दिवसाआड दुकाने सुरू ठेवणे अशा उपाययोजना मार्च महिन्याच्या पंधरवड्यात राज्य सरकार आणि महापालिकेने सुरू केल्या. ...
सध्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे.त्यामुळे आपले दर आठवड्यात होणारे डायलिसिस कुठे करायचे, यासाठी कोणाला संपर्क साधायचा ही मोठी समस्या त्यांच्यापुढे उभी आहे. ...
कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा पहिल्या मृत्यूची नोंद सोमवारी नागपुरात झाली. विशेष म्हणजे, मृतकाची कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना तो पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ...