संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात ५२ वर्षीय पुरुष तर पहिल्यांदाच नीरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात ५० वर्षीय महिलेचे नमुने पॉझिटिव्ह आले. ...
कोणतेही कारण नसताना नागरिक मोठ्या संख्येने या कालावधीत रस्त्यावर उतरत आहेत.अनेक जण सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरत नाहीत. त्यामुळे नागरीकांना व शहराला संभाव्य धोका मोठा आहे. प्रशासनाने याबाबत कडक धोरण घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उत्पादित माल बाहेर जिल्ह्यात नेता येत नाही. त्यामुळे पडत्या भागात माल व्यापाऱ्यांना विकावा लागतो. यात शेतकऱ्यांना वाजवी दर मिळत नाही. परिणामी माल सडवण्यापेक्षा विक्री करुन नुकसान सोसावे लागते. ...