संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
शासनाने तेंदू व्यवसायाला परवानगी दिली असली तरी त्यासाठी अनेक नियम घालून दिले आहेत. त्या नियमांमुळे या व्यवसायासाठी लागणारे कुशल मजूर मिळणे कठीण होणार असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन यावर्षी किती प्रमाणात होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
लॉकडाऊन तोडणाऱ्यांना आवरण्याची मोठीच कसरत पोलिसांना करावी लागत असल्याचे चित्र देशभरात दिसत आहे. या सर्व धामधुमीत पोलीस आणि लॉकडाऊन तोडणाऱ्यांमध्ये जो अजब संवाद होत आहे, तो अतिशय मजेदार आहे. ...
शहरात ४६ लहान मोठ्या पोलीस वसाहती आहेत. मरोळ, नायगाव आणि वरळी या तीन ठिकाणी मोठया पोलीस वसाहती असून तेथे हजारो पोलीस अधिकारी, अंमलदार कु टुंबासह वास्तव्य करतात. ...
रमजानच्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता तसेच सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी 'ऑनलाइन प्रार्थना आणि प्रवचने' च्या माध्यमातून सुरक्षितता जपली जाणार आहे. दाउदी बोहरा समाजाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्याला सुरक्षित अंतर जपणे अनिवार्य बनले आहे. हे अंतर राखत असंख्य नागरिक आपल्या परीने माणुसकीच्या जाणिवेतून सामाजिक एकोपा जपत आहेत. अडचणीच्या काळात सकारात्मकतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या असंख्य नागरिकांच्या प्रयत्नांच्या प्रात ...