नाशिक : नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिलेल्या निकालाविरोधात अपिलासाठी मुंबईला जावे लागू नये यासाठी नाशिकला परिक्रमा खंडपीठ (सर्किट बेंच) मंजूर करण्यात आले़ मात्र या खंडपीठातील न्यायाधीशांना कामकाज करण्य ...
वाशिम : निर्धारीत दरापेक्षा जास्त आकारणी, चिल्लर नसल्याच्या नावाखाली एक-दोन रुपया परत न देणे, चलनबाह्य नाण्यातील किंमती, भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री अशी एक ना अनेक प्रकारे ग्राहकांची आर्थिक व मानसिक लूट होत असल्याचा अनुभव घरातून ग्राहकांना येत आह ...
सध्या केंद्रात व राज्यामध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हे एकत्रित मंत्रालय व सचिव आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षक विभागाकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले जात नाही. ...
एका ग्राहकास तब्बल १७९ चौरस फूट क्षेत्रफळ कमी देऊन त्यांची तब्बल ३ लाख ९३ हजार ८०० रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी सदर बिल्डरला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. ...
केंद्र सरकारने २०२२ पर्यंत भारतातील प्रत्येक कुटुंबाला घर उपलब्ध करून देण्याच्या लक्ष्य समोर ठेवले असून त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कुटुंबासाठी पहिले घर खरेदी करणाºया ग्राहकांना २ लाख ६७ हजार अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे. परंतु, क ...
महिला ग्राहकाला तीन लाख रुपये १५ टक्के व्याजासह परत करण्यात यावे आणि त्यांना भरपाई म्हणून ४० हजार रुपये देण्यात यावे, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने आकार कन्स्ट्रक्शन ग्रुप व दोन भागीदारांना दिलेत. ...