देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
No Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी विरोधी पक्षांवर टीका करताना त्यांना कच्चतीवू काय आहे हे त्यांना माहिती आहे का? असा सवाल मोदीं ...
Rahul Gandhi-Modi Surname Case: राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल झाल्याने भाजपला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. पुढील निर्णय कधी येईल माहिती नाही... तोवर राहुल खासदार राहणार हे मात्र न्यायालयाने स्पष्ट केलेय... निकाल काय येईल... ...