देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Vikramaditya Singh Marriage News: काँग्रेसचे युवा नेते आणि हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह हे पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले आहेत. विक्रमादित्य सिंह यांचं हे दुसरं लग्न असून, चंडीगडमधील डॉ. अमरीन कौर यांच्याची त्यांनी सप्तपदी घेत लग् ...
उपराष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधकांचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. ९ सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यासाठी होत असलेल्या निवडणुकीची प्रक्रिया जाणून घ्या. ...