देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Jairam Ramesh News: २००४ लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही निकाल येतील. दोन दिवसांत पंतप्रधान कोण असेल, याची घोषणा केली जाईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...
Sharad Pawar Interview on Vidhansabha Politics: युती आणि आघाडीत जागावाटपावरून कोणी एक पाऊल मागे टाकले कोणी पुढे, तिढा काही शेवटपर्यंत सुटला नव्हता. लोकसभेला तर ४८ जागा होत्या. काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. यावेळी २८८ जागा आहेत, यामु ...
या टीकेतून त्यांनी कामत यांचे गुण किंवा अवगुण जसे दाखवले, त्याच पद्धतीने त्यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसच्या नेतृत्वाचाही कमकुवतपणा अधोरेखित केला आहे. ...
त्यांच्या पत्नी जयादेवी यांचे २०१२ मध्ये निधन झाले. तो आघात त्यांनी सहन केलाच परंतू कौटुंबिक अनेक धक्के सहन करत ते हिंमतीने उभे राहिले होते. सडोलीच्या जमादार घराण्याचा कणाच त्यांच्या निधनाने मोडला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाचाही ते कणा होते. ...
Haryana Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचं मतदान जवळ आलं असतानाच हरियाणा काँग्रेसमधील (Congress) गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. हरियाणातील चरखी दादरी येथे पक्षाचा प्रचार करण्यासाठी आलेल्या राहुल गांधींसमोरच (Rahul Gandhi) किरण चौधरी आणि र ...