देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
विदर्भातील जागावाटपात काँग्रेसला सर्वाधिक जागा सोडण्यात आल्या, तर कामठी मतदारसंघात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख इच्छुक होते. ती जागाही काँग्रेसला देण्यात आली. ...
Jharkhand Assembly Election 2024, BJP Himanta Biswa Sarma on Hindu vs Muslim: जेव्हा हिंदू एकसंध राहतो, तेव्हा कुठलाही गोंधळ होत नाही, असेही ते म्हणाले. ...
Maharashtra Assembly Election 2024: शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला (CCI) हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप् ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी माघारीचे दोनच दिवस उरले असताना महायुती शाह व महाविकास केंद्रीय आघाडीने प्रचाराच्या रणधुमाळीची जोरदार तयारी केली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: केंद्र सरकारच्या चुकीच्या आणि व्यापारीधार्जिण्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला या ...