देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अमेरिकेतून हद्दपार केलेल्या ११४ भारतीयांबाबत आज संसदेत मोठा गोंधळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. अमेरिकेतून पाठवलेल्या लोकांच्या हातपायात बेड्या बांधलेल्या होत्या, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
Delhi Election 2025: एक्झिट पोलमधून करण्यात आलेल्या आम आदमी पक्षाच्या पराभवाच्या भाकितानंतर काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...
Delhi Exit Poll 2025 : बहुतांश एक्झिटपोलमध्ये दिल्लीत भाजपचे सरकार येणार, असे भाकित करण्यात आले आहे. तर काहींमध्ये आपला पुन्हा संधी मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतांची मोठी भूमिका असते, ती कुणाच्या पा ...
Delhi Assembly Election 2025 Exit Polls: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस किती जागांपर्यंत मजल मारू शकेल? तुम्हीच पाहा... ...