नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्याचदिवशी सायंकाळी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. ...
अनेकवेळा कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण व अत्याचार होत असतात. मात्र, पिडित समाजाच्या भीतीने सहसा तक्रार करत नाही. महिलांनी या अत्याचाराविरूद्ध निर्भीडपणे उभे राहिले पाहिजे. यासाठी विशाखा समिती तत्परतेने मदत करते. संरक्षण मागितल्यास त्यांच्यामार ...
वैयक्तिक विकासासोबतच सामुदायिक विकास समाजकार्यात महत्वाचा घटक आहे. समाज व देशाचा विकास साधायचा असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. तशी तरतूद विद्यापीठ व महाविद्यालयात आहे. त्यानुसार राज्यातील विविध विद्यापीठ व महावि ...
कोल्हापूर शहरातील विविध ३३ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध झाली. या फेरीत प्रवेशासाठी एकूण ६ हजार १२९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ...