यंदा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईने त्रस्त; ४० गावखेड्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. जिल्ह्यातील सुमारे १२१ मोठी गावे व ३२७ पाड्यांना टंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचा आंदाज आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. ...
विविध विषयांवर सखोल चर्चा करत राजापूरची आमसभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जनतेचा प्रखर विरोध असतानाही शासनाने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादल्याचा जोरदार निषेध या आमसभेत करण्यात आला. ...
जिल्ह्यात मग्रारोहयो योजनेत पुन्हा एकदा कामे सुरू झाली आहेत. मार्च एण्डच्या तोंडावर ठप्प झालेली कामे आता सुरू झाल्याने मजुरांची संख्या पुन्हा १४ हजारांवर गेली आहे. तर २३२ गामपंचायतींनी कामे सुरू केली आहेत. ...
ठाणे : ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील रु जू झाले आहे. यापूर्वी यांनी उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. वंदना सूर्यवंशी यांची बदली झाल्यामुळे पाटील यांच्यावर या पदाची जबाबदारी देण्यात आल ...
तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने आज अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे. ...
ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर मसुरी येथे सुरु होणा-या सेवाविषयक प्रशिक्षणासाठी गेले आहे. सुमारे महिना भर असलेल्या या प्रशिक्षण कालावधीत ठाणे जिल्ह्याचा कारभार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे अतिरिक्तरित्या कार्यभार ...