नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तालुक्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार, भातखाचर व सेंद्रीय शेती व वृक्षारोपण अशा विविध कामांचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.४) प्रत्यक्ष पाहणी केली. तर सोबतच निवडणूक कार्यक्रमाला घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केल ...
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत विद्यमान केंद्र सरकारच्या वतीने वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेण्यात आला. अनेक लाभार्थ्यांनी पदरचे पैसे खर्च करून तर काहींनी उधार, उसणवार करून शौचालयाचे बांधकाम आटोपून घेतले. ...
सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या विहिगाव या अतिदुर्गम भागातील व डोंगरपठारावरील गावाची निवड सहस्रबुद्धे यांनी केली आहे. या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर त्यांनी उभारले आहे. आता ...
स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर ओबीसी समाजाची दशा व दिशा बदललेली नाही. हा समाज अनुसूचित जाती व जमातीपेक्षाही मागासलेला आहे. परंतु या समाजाच्या उत्थानासाठी अजूनपर्यंत केंद्र शासनाने गंभीर पावले उचललेली नाहीत. ...
जिल्हाधिकारी म्हणजे, खांद्यांवर हजारो जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळणारी व्यक्ती. याच जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर कधी फवारणीचा पंपही येईल, असे कुणाला वाटले नव्हते. पण हे घडले, यवतमाळ जिल्ह्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाठीवर पंप घेऊन कपाशीचे पीक फवारले. ...
गॅस सिलिंडरच्या दरात आॅगस्ट महिन्यात ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. यामुळे ग्राहकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या सुधारित प्रादेशिक योजनेबाबत ३१ जुलैअखेर १५०० हरकती दाखल झाल्या आहेत. याआधीही या योजनेबाबत सुमारे पाच हजारांहून अधिक सूचना व हरकतींबाबत सुनावणी घेण्यात आली होती; पण ज्या तक्रारी अगर हरकतींचे योग्य निराकरण झाले नाही, अशा नागरिका ...