मागील ५० वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या धानोली ते बाम्हणी रस्त्याची समस्या रेल्वेमुळे कायम असून त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे व आमदार संजय पुराम यांनी धानोली गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या. ...
ई मार्केटप्लेस ( GeM) या पोर्टलचा उपयोग करावा जेणे करून सुलभ आणि पारदर्शी व्यवहार होतील आणि कामांना गती मिळेल असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. ते आज वागळे इस्टेट येथे टीएमए हाऊसमध्ये आयोजित शासकीय अधिकारी व पुरवठादारांना संबोधित करीत ह ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. ...
सद्य:स्थितीत धानपिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही गोगाव येथील उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या गोगाव येथील शेतकऱ्यांनी सीताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.४) नगर परिषद कार्यालयात आकस्मिक भेट देऊन एकच खळबळ माजवून दिली. या भेटीत त्यांनी कार्यालयात उपस्थित नसलेल्या ११ अधिकारी- कर्मचाऱ्यांची यादी तयार करवून नेली असल्याची माहिती आहे. ...
देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी यांना महिन्याला ७००० रुपये पेन्शनसह विविध मागण्यांबाबत येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेतल्यास विधानभवनाला घेराओ घालू, असा इशारा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिला. देवदासी निराधार मुक्ती केंद्र ...
पी. ए. सी. एल. (पर्ल्स) गुंतवणूकदारांची रक्कम हडप करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय ‘पर्ल्स’ गुंतवणूकदार संघटनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या ...
राज्य सरकारने धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळी घेऊ लागली आहे. त्यातूनच राज्यभर आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाची पेटविली जात असून सिंधुदुर्गातील धनगर समाजातर्फे येत्या मंगळवारी(दि ९) जिल्हाधिकार ...