आपल्या घरात पाणीपुरवठा होत नाही, अशी सातत्याने तक्रार करणाऱ्या एका नागरिकाने तुमच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने उलट तक्रारदारालाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, ते काय पाणी सोडाय ...
जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेले २०० विद्युत रोहित्र नांदेडला पाठविल्याच्या प्रकरणाचा जाब विचारत आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शिवसैनिकांनी ५ नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंता राजेश लोंढे यांना घेराव घातला़ ...
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचा अवैध मार्गाने होणारा उपसा रोखण्यासाठी व पाण्याचे संरक्षण करण्यासाठी आता जिल्ह्यात अधिकाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे अवैधमार्गाने पाणी उपसा करणाºयांना चाप बसणार आहे. ...
या सर्व मशीनची प्रथमस्तरीय तपासणी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत भेल कंपनीच्या इंजिनीअरमार्फत महसूल अधिकारी, कर्मचा-यांसमवेत १७ सप्टेंबरपासून सुरू केली आहे. प्रथमस्तरीय तपासणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये व राजकीय पक्षांच्या प् ...
गेल्या ऊस हंगामातील अंतिम बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही, ते दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शनिवारी शेतकरी संघटनांच्या समन्वय परिषदेतर्फे देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून कारखानदार व सरकारविरोधात त ...
युवा मंडळ सशक्तीकरण अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्राद्वारे महिन्याभरात किमान ३०० युवा मंडळे स्थापन करण्यात येतील, अशी माहिती केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रमोद हिंगे यांनी दिली. या मंडळाच्या माध्यमातून सकारात्मक कामावर अधिक भर देऊन प्रभावी जनजागृती केली ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला देण्यात येणाऱ्या निधीतील विकास कामांच्या आराखड्याच्या याद्या फेर पडताळणी केल्यानंतरच मंजूर कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ ...
मतदान केंद्रावर येण्यापूर्वी ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीन विविध स्तरांवर तपासली जाते. तसेच, ज्या ठिकाणी या मशिन्स ठेवल्या जातात, त्या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही आणि पोलीस पहारा असतो. त्यामुळे या मशिन्समध्ये कोणताही फेरफार किंवा बदल करता येत नाही. त्यामुळे ...