मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याच ...
सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. कोणतीही निवडणूक असो मतदारांनी चोखंदळपणे आणि न चुकता मतदान करावे, आॅनलाईन पद्धतीने मतदाराला नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह या ...
किमान वेतनासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाभरातील सफाई कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. कृषी महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ...
मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले. हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नि ...
अलिबाग येथील किहिम बीचनजीक असलेल्या नीरव मोदीचा बंगाल जमीनदोस्त करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु आहे ...
कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानातून एक लाख ३० हजार नवमतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिली. ...
देवदासींनी सादर केलेल्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणेबाबतच्या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी, आदी मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील ताराराणी चौकातील ...