नियोजन भवन सभागृहात येथील परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. एसटी बस चालकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. रस्त्यामध्ये मध्येच बस थांबवून प्रवाशाना उ ...
पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत तालुका धान्य व केरोसीन दुकानदारांच्या सभेत दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धान्य किंवा केरोसीन दुकानदार हा फक्त कमीशन एजंट असुन त्याचे काम धान्य किंवा केरोसीन उचल करणे आणि वितरण करणे एवढेच असल्याने कोणतेह ...
महिनाभरापूर्वी एटापल्लीजवळील गुरूपल्लीजवळ झालेल्या ट्रक-बस अपघातात ४ लोकांचा बळी गेल्यानंतर या मार्गावरील लोहखनिजांची वाहतूक बंद करून लोह प्रकल्पाचे कामही बंद करण्यात आले. यामुळे आमचा रोजगार बंद होऊन पोटावर पाय पडला आहे. ...
प्रशासकीय कामकाजात गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई- आॅफीस प्रणाली सुरु झाली आहे. ...
एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाकडून ८ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असून यासाठी लागणाºया विविध कामांच्या निविदा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी काढल्या आहेत. ...
कोणत्याही निवडणुकीत प्रिसायडिंग आॅफिसर आणि झोनल आॅफिसरची भूमिका महत्त्वाची असते. मतदानाच्या दिवशी मतदारयादीत नाव नाही म्हणून मतदारांची ओरड होते. यासाठी मतदानाच्या दिवशी लोकांच्या तक्रारी कमी होऊन मतदान शांततेत पार पडावे म्हणून.... ...
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या येथील हजरत सय्यद शहा तुराबूल हक यांच्या ऊरुसाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. सध्या ऊरुसस्थळी जोरदार तयारी सुरु झाली असून उंच राहट पाळणे, मीना बाजार उभारणीचे काम सुरु आहे. ...