२०१८-१९ या आर्थिक वर्षातील शेवटच्या दोन महिन्यात कोणतीही खरेदी करायची नाही, असा अजब फतवा राज्य शासनाने काढला आहे. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत हा बॅन आणण्यात आला आहे. त्यामुळे वार्षिक अखेरला निधी संपविण्यासाठी होणारी कार्यालय दुरुस्ती, क ...
तालुक्यातील कोनेरवाडी येथील जवान शुभम मुस्तापुरे देश सेवा करताना शहीद झाला; परंतु, शहिद जवानाच्या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांचे आतोनात हाल होत आहेत़ ग्रामस्थांना पायपीट करून परिसरातील गावे गाठावी लागत आहेत़ ...
कोल्हापूरकर जनतेचे प्रेम आणि विश्वासासह महसूलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यात चांगले काम करता आले. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पगारी पुजारी, झिरो पेंडंसी, रेशन डिजिटलायझेशन, रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भूसंपादन आदी महत् ...
कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून दौलत देसाई यांची शुक्रवारी शासनाने नियुक्ती केली. मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची बदली अद्याप झालेली नाही. मंत्रालयातून सोमवारी (दि. ११) कार्यमुक्त झाल्यानंतर बहुधा बुधवार (दि. १३) नंतर येथे रुजू होणार असल ...
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले. ...
तळवडे ग्रामपंचायत दप्तरी वडिलोपार्जित घराची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र त्या जागेवर घर दिसत नसल्याने या अजब कारभाराचा घर हरवले आहे अशा शब्दात निषेध करीत मळगाव-ब्राम्हणपाट येथील अशोक शत्रुघ्न राऊळ यांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंच ...
भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानाच्या स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण मात्र वाऱ्यांवर आहे. या जवानाच्या जागेतून त्याच्या संमतीशिवाय दहा फुटांचा रस्ता नेण्याची मर्दुमकी ग्रामपंचायतीने गाजवली आहे. त्याने आपल्या जागेला घातलेले कुंपणही ग्रामपंच ...
भारत सरकारच्या कृषी सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत संपूर्ण देशात पारंपरिक कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेंद्रीय शेतमाल उत्पादकांना सेंद्रीय शेती प्रमाणिकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आवाहन जिल् ...