जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करु न शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी ...
येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता गृहात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याची घटना २४ एप्रिलला उघडकीस आली होती. यानंतर रुग्णालयात चांगलीच खळबळ उडाली होती. याचीच दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस ...
निवडणुकीच्या काळात मतदान केल्यास महिला मतदारांना गिफ्ट म्हणून सॅनिटरी नॅपकीन देण्याचा अभिनव उपक्रम उपनगर जिल्हाधिकारींच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार आहे ...
यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत ...
गेवराई तालुक्यातील राजापूर येथील सातभाई देवस्थानाच्या जमिनीवरील गट नंबर ७१ व ३९ मधील वाळू साठ्यावर बुधवारी कारवाई करत २५०० पेक्षाअधिक ब्रास वाळू जप्त केला होता. जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी ही सर्व वाळू बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व गे ...
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी गोसेखुर्द प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार यांनी प्रकल्पाच्या कामाबाबत माहिती जाणून घेत संबंधितांना काही सूचना केल्या. ...
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, आता मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने या कालावधित दुष्काळ उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांना चाऱ्याची सोय करण्यास प्रथम ...
लोकसभा निवडणुकीचे कुरुक्षेत्र आता शांत झाले आहे. मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, अजूनही आचारसंहिता कायम असल्याने दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याचे स्पष्ट चित्र आहे. ...