पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 39157.66 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. ही टक्केवारी 59.24 टक्के असून उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. ...
वारंवार पूरबाधित होणाऱ्या गावांमधील कुटुंबाना कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जागेचा शोध घ्यावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. सर्व पूरबाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन कटिबध्द असून त्यासाठी आवश्यक सर्व निधी ...
दिव्यांग व्यक्तिही समाजाचा अभिन्न अंग असून समाजातील प्रत्येक घटकात त्यांचे समायोजन व्हावे म्हणून निवडणूक प्रक्रि येत त्यांचा महत्त्वाचा सहभाग नोंदविण्याकरीता त्यांनी विधानसभास्तरावर मतदारसंघात बैठक घेण्याचे निर्देश दिले. ...
वाळू वाहतूक व ठेकेदारांनी जून महिन्यात वाळू वाहतूक करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांना किती हप्ता द्यावा लागतो याचे ‘रेट कार्ड’ सह निवेदन जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना दिले होते. ...