केंद्र शासनाने जाहीर केलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारची कर्जमुक्ती योजना अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य दिले जाईल. याशिवाय या वर्षात आपले शहर, गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प प्रत्येकाने केला तर स्वच्छता मोहीम आपसूक यशस ...
सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित सर्वेक्षण करून शासनाने हेक्टरी २५ हजार रुपये व फळपिकांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजपाच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवार ...
कोल्हापूर जिल्ह्यातील भूस्खलन, दरडी कोसळणे आदी आपत्तीबाबत प्राथम्याने ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती आहे ती आणि रस्ते या विषयी महिन्याभरात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भू वैज्ञानिक ...
क्षेत्रीय स्तरावर मंडल अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी. तिच खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ...
सामाजिक माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यांच्या वापराबाबत जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने राबविण्यात येत असलेली सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महा ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज भरण्याची गरज नाही. बँकाकडून थकबाकीदारांची यादी घेण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नाही, अशांची यादी सात दिवसात प्रसिद्ध करण्यात येणा ...